१८५७ चे स्वातंत्र्यसमर

लेखक: स्वा. वि. दा . सावरकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


१९०७ च्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर लंडन मध्ये शिकत असताना त्यांनी १८५७ च्या उठावाच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त साधून तेथील "इंडिया ऑफिस" येथील संग्रहातील कागदपत्रांच्या अभ्यासातून हे पुस्तक लिहिले. या उठवला स्वातंत्र्यसमर असे संबोधन सुद्धा त्यांनीच प्रचलित केले. हे पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी ब्रिटिश सरकारने सर्व प्रयत्न केले. शेवटी ते नेदरलँड मध्ये गुप्त रीतीने छापून वेगळ्याच पुस्तकाच्या
वेष्टनात घालून भारतात आणले गेले. त्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती ती स्वातंत्र्य मिळेपर्यंत लागू होती. असे हे पुस्तक स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही अनेक देशप्रेमींना प्रेरणा देत आले आहे.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

ग्रंथाची गाथा
१. स्वधर्म आणि स्वराज्य
२. कारण परंपरा
३. नानासाहेब आणि लक्ष्मीबाई
४. अयोध्या
५. ढकला त्यात
६. आगीत तेल
७. गुप्त संघटना
८. स्फोट: शहीद मंगल पांडे
९. स्फोट:मीरत
१०. स्फोट:दिल्ली
११. स्फोट:मध्यंतर व पंजाब
१२. स्फोट:अलिगढ व नैराबाद
१३. स्फोट:रोहीलखंड
१४. स्फोट:बनारस व अलाहाबाद
१५. स्फोट:कानपुर व झाशी
१६. स्फोट:अयोध्या प्रांतातील रण
१७. स्फोट:संकलन
१८. अग्निकल्लोळ: दिल्ली लढते
१९. अग्निकल्लोळ: . हॅवलॉक
२०. अग्निकल्लोळ: बिहार
२१. अग्निकल्लोळ: दिल्ली पडते
२२. अग्निकल्लोळ: लखनौ
२३. अग्निकल्लोळ: तात्या टोपे
२४. अग्निकल्लोळ: लखनौचा निप्पात
२५. अग्निकल्लोळ: कुंवर सिंह आणि अमर सिंह
२६. अग्निकल्लोळ: मौलवी अहमदशहा
१८. अग्निकल्लोळ: रणलक्ष्मी लक्ष्मीबाई
२८. तात्पुरती शांतता: विहंगावलोकन
२९. तात्पुरती शांतता: पूर्णाहुती
२९. तात्पुरती शांतता: समारोप



-----------------------------------------------------------------------------------

No comments: